मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला पाचव्या आणि…
Read MoreAuthor: indianewsnet
पुण्यात मोठी दुर्घटना! एकाचवेळी 3 ठिकाणी होर्डिंग कोसळले; अनेक वाहने होर्डिंगखाली अडकली
मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावासामुळे पुण्यात मोठी दुर्घटना…
Read Moreमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहे एकमेव समुद्र किनारा जो रात्रीच्या अंधारात चमकतो! पर्यटक करतात गर्दी
उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा अथंग समुद्र किनारी जायला…
Read Moreशपथविधीनंतर भुजबळ थेट मंत्रिमंडळ बैठकीत, मुख्यमंत्र्यांनी घेतले 8 महत्त्वाचे निर्णय
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात…
Read Moreआजारी आईला घेऊन निघाले, पण वाटेतच आक्रित घडलं, दुचाकीला दुचाकीनेच दिलेल्या धडकेत माय लेकरांचा दुर्दैवी अंत
एका दुचाकीस्वारला पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली. या अपघातात…
Read Moreज्योती मल्होत्रासाठी कसं काम करतंय पाकिस्तानी टूलकिट? जाणून बसेल धक्का!
युट्यूबर गुप्तहेर ज्योती मल्होत्रासाठी आता पाकिस्तानी टूलकिट अॅक्टिव्ह झालंय. पाकिस्तानी…
Read Moreतिहेरी हत्याकांडाने खळबळ! मुंबईतील गजबजलेल्या परिसरात दोन कुटुंबात राडा, तिघांना जीव जाईस्तोवर मारले!
तिहेरी हत्याकांडाने मुंबई हादरली आहे. दहिसर पश्चिम एम.एच. बी पोलीस…
Read More.म्हणून महाराष्ट्रातून पाठवलेले 4.28 कोटी रुपयांचे आंबे अमेरिकेने कचऱ्यात फेकले; धक्कादायक कारण समोर
भारतामधून अमेरिकेला पाठविलेला जवळपास 4 कोटी 28 लाख किंमतीचा आंबा तेथील…
Read Moreमहाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पुण्यातही सापडला रुग्ण; सरकार घेणार मोठा निर्णय?
कोरोनाचे मुंबईत 56 रुग्ण सक्रिय आहेत. हे सर्व रुग्ण मुंबई…
Read Moreपिंपरी-चिंचवडमध्ये झाडपडीच्या घटना
पावसामुळे शहरात झाडपडीच्या घटना घडल्या असून, त्यामध्ये पाच जण जखमी…
Read Moreजेष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन
जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन…
Read Moreमस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार; उंच डेक बांधण्याची योजना, काय होणार बदल?
मध्य रेल्वेवरील मस्जिद बंदर हे सर्वाधिक गर्दी असलेल्या स्थानकांपैकी एक…
Read Moreभाजप आमदाराला भरमंचावर भोवळ, तानाजी मुटकुळे चक्कर येऊन पडले, कार्यकर्त्यांनी खांद्यावरुन खाली आणलं
हिंगोलीमध्ये भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीदरम्यान हिंगोली विधानसभेचे भाजप…
Read Moreपिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या पूररेषेत उभारण्यात आलेले 36 बंगले तोडायला पालिकेने सुरुवात
पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या पूररेषेत उभारण्यात आलेले 36…
Read Moreमुंबई विमानतळावर ISIS च्या 2 दहशतवाद्यांना अटक; धक्कादायक पुणे कनेक्शन समोर
मुंबई विमानतळावरून दोन फरार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास…
Read Moreआनंदवार्ता! भूमी अभिलेख विभागानं तयार केले क्यूआरकोड; चुटकीसरशी मिळणार शेतजमिनीची नक्कल प्रत
जालन्यातील घनसावंगीच्या भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयानं शेतकऱ्यांसाठी अभिनव ऑनलाईन उपक्रम…
Read Moreपाकिस्तानच्या ‘शत्रू’च्या मदतीने सिंधूसहीत ‘या’ 2 नद्यांचं पाणीही अडवणार; मोदी सरकारचा मास्टर प्लॅन
पाकिस्तानच्या मुस्क्या आवळण्यासाठी भारत दिवसोंदिवस नवीन नवीन धोरणं राबवत असून…
Read Moreकोल्हापुरात एमबीए तरुणाचं टोकाचं पाऊल, चार पानी चिठ्ठी लिहून आयुष्याची अखेर; कारण हैराण करणारं
जवळच्याच मित्राकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून कोल्हापुरातील आर.के नगर येथे…
Read Moreनिवृत्त सैनिकाची पत्नीकडून हत्या; प्रियकराच्या मदतीनं त्याचा मृतदेह 6 तुकड्यांमध्ये कापला अन्…
हत्येचा आणखी एक थरारक प्रकार जो हादरवून टाकणारा आहे. पीटीआयचा…
Read Moreकुठे असेल ही मंत्रालयाची नवी इमारत? सध्या मंत्रालय आहे त्याच इमारतीला लागून लागूनच मंत्रालय ॲनेक्सची पाच मजली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी साधारम 110 कोटी रुपये इतका खर्च येणार असून या इमारतीत सुसज्ज दालनं तयार केली जाणार आहेत. नव्या इमारतीचं बाह्यस्वरूप सध्याच्या मंत्रालय इमारतीशी सुसंगत असणार आहे ही लक्षात घेण्याजोगी बाब. सध्याच्या घडीला काही मंत्र्यांना विधानभवनात, तर काही कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या सातव्या मजल्यावर जागा देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सध्या 40 मंत्री आहेत त्यामुळं या मंत्र्यांपैकी काहींना मंत्रालयाच्या नव्या इमारतीत दालन दिलं जाणार आहे. मंत्र्यांची कमाल संख्या नव्या महायुती सरकारच्या येण्यानंतर पूर्ण झाली असून, आता मंत्र्यांना मंत्रालयातून कार्यभार सांभाळण्यासाठी दालनं उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. प्रत्यक्षात अनेक मंत्र्यांची कार्यालयं मंत्रालयाबाहेर असल्यानं त्याचा परिणाम राज्याच्या कामकाजावर होत आहे. ज्यामुळं कारभार सुरळीत होण्यासाठी, मंत्रीमहोयदयांच्या भेटीसाठी येणाऱ्यांना पुरेशी आसनव्यवस्था असेल अशा दालनांची मागणी सातत्यानं केली जात होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर मंत्रालयासाठी नव्या सहइमारतीच्या बांधकामाची जबाबदारी सोपवली. काय असतील नव्या इमारतीची वैशिष्ट्य? मंत्रालयाची नवी इमारत साधारण 100 दिवसांत बांधून पूर्ण करण्याचा मानस ठेवण्यात आला आहे. किंबहुना त्यासाठी मंत्रालयाशेजारीच असणाऱ्या उद्यानावर इमारतीचं बांधकाम हातीसुद्धा घेण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार पालिकेनं इथं तळ मजला अधिक पाच अशा बांधकामास परवानगी दिल्याचं कळतं. ही संपूर्ण इमारत प्री फॅब अर्थात आधुनिक तंत्रानं सिमेंट आणि स्टीलपासून पर्यावरणपूरक निकषांवर तयार केली जाईल. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर मंत्र्यांना शासकीय बैठका घेण्यासाठी स्वतंत्र बैठक कक्ष असेल. तर, इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर चार मंत्र्यांची दालनं आणि कर्मचारी कार्यालय असेल. मंत्रालयाच्या या नव्या इमारतीच्या तळ मजल्यावर इथं येणाऱ्यांसाठी चहापानाची सुविधा पुरवणारी यंत्रणा/ कॉफी हाऊस किंवा तत्सम आस्थापना असेल. तेव्हा हे नवं मंत्रालय प्रत्यक्षात कसं दिसेल आणि त्यावर विरोधकांचं म्हणणं काय हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.
सध्या मंत्रालय आहे त्याच इमारतीला लागून लागूनच मंत्रालय ॲनेक्सची पाच…
Read Moreमहाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट! यावर्षी पाऊसमान 105 टक्के, ढगफुटीसदृश्य अन् अतिवृष्टीची शक्यता
राज्याला मान्सूनची चाहूल लागल असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावण्यासही…
Read Moreफोन आला अन् जीव गेला, मोबाईलवर बोलत उभे होते, तेवढ्यात संकट कोसळलं, मुख्याध्यापकाच्या मृत्यूने नांदेड हळहळलं
मोबाईलवर बोलत थांबलेल्या एका शिक्षकावर काळाने घाला घातला आहे. मोबाईलवर…
Read Moreतुमच्या मुलासाठी चांगलं स्थळ आहे, एजंट बनून निर्जनस्थळी बोलावलं अन् जीव घेतला, मारेकरी निघाला…
“तुमच्या मुलासाठी चांगलं स्थळ आहे, मुलगी दाखवतो” असे खोटे सांगून…
Read Moreदादरमध्ये १४ वर्षांच्या मुलीसोबत कॅब चालकाचे अश्लील चाळे, घरी सोडण्याऐवजी निर्जन ठिकाणी नेऊन विनयभंग
मुंबईतील दादर परिसरात एका उबर कॅब चालकाने आपल्या कारमध्ये एका…
Read Moreबारा दिवसांवर लग्न, खरेदीवेळी इनोव्हाची जोरदार धडक, होणारी नवरी बचावली, पण…
सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरू आहे. याकरता लग्नकार्याचा दिवस येईपर्यंत…
Read Moreविमान प्रवास करणाऱ्यांच्या खिशावर परिणाम करणारी बातमी; इथून पुढं तिकीट काढताना…
भारत- पाकिस्तान तणावादरम्यानच हवाई वाहतुकीवर याचे थेट परिणाम दिसून आले….
Read More10वीत मराठी विषयात 38 हजार विद्यार्थी नापास; महाराष्ट्रात मराठी भाषाच ठरतेय अवघड
ज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल लागला. निकाल चांगला लागला म्हणून…
Read Moreदहावी-बारावीच्या निकालाचा स्क्रीनशॉट स्टेटसवर ठेवणे ठरू शकते धोकादायक? कारण जाणून घ्या!
नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही राज्यात…
Read Moreआर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : पुष्पक बुलियनचे संचालक चंद्रकांत पटेल दोषमुक्त
नोटाबंदीनंतरच्या सोन्याच्या खरेदीशी संबंधित, ८४ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक…
Read Moreपाकिस्तानविरोधात भारताचे ऑपरेशन ‘केलर’; सर्वात मोठ्या दहशतावद्याचा खात्मा
जम्मू – भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविरामची घोषणा करण्यात आलीआहे. यानंतर 48…
Read More