राज्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने नागरिकांची चिंता वाढवली होती. मात्र…
Read MoreAuthor: indianewsnet
नवस पूर्ण करुन निघाले, एकाच कुटुंबातील तिघांसह चिमुकलीचाही मृत्यू, बाबा म्हणाले माझी मोक्षिता गेली आणि…
वडिलांची प्रकृती बरी व्हावी म्हणून स्वाती नवलकर यांनी नवस केला…
Read More23 वर्षीय तरुणीला बेडरुममध्ये बोलावलं, 75 वर्षांच्या प्रख्यात आयुर्वेदिक डॉक्टरचं लज्जास्पद कृत्य
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण रायगड जिल्ह्यात वाढत असताना आणखी एक…
Read Moreखाकी उतरवून खादी घातली, महाराष्ट्राच्या सुपुत्राला बिहारमध्ये दणका, ‘सिंघम’ शिवदीप लांडेंना मतं फक्त…
बिहार विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरु असून जमालपुर आणि अररिया या…
Read Moreबंद पिकअपला बाईकची धडक, दोघे फरार; अन् धुक्यात मागून कापसाचा ट्रकही आला, तितक्यात… जालनामध्ये धडकी भरवणारा तिहेरी अपघात
जालना भोकरदन या मार्गावर तिहेरी अपघात झाला आहे. हा अपघात…
Read Moreहृदयद्रावक! शाळकरी विद्यार्थिनीचा 19व्या मजल्यावरुन पडून मृत्यू, आई-वडिलांचा आक्रोश
मुंबई शहरातील जोगेश्वरी परिसरात बांधकाम इमारतीमधून सिमेंट ब्लॉक डोक्यावर पडल्यानं…
Read Moreसात जन्माची साथ सुटली, सातपट पोटगी मिळाली…; पतीच्या एका चुकीमुळं विभक्त पत्नीला लखलाभ!
नातेसंबंध, त्यामध्ये येणारा दुरावा आणि वाद, हेच वाद विकोपास गेल्यानंतर…
Read Moreमुलगी प्रियकरासोबत पळाली; आईने उचललं टोकाचे पाऊल, नातेवाईकांनी बॉडी नेली थेट पोलिस ठाण्यात, नेमकं प्रकरण काय?
उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक घटना घडली. 20 वर्षीय विवाहित…
Read Moreशेतकऱ्याने शाळेत गुपचूप CCTV कॅमेरा लावला, सोलापुरातील शिक्षकाचं भयंकर कृत्य उघडकीस; कोर्टाकडून थेट जन्मठेप!
सोलापूर जिल्ह्यातील एका शाळेतील नराधम शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात…
Read More“हा माझा तिसरा यार”; बँकेत काम करणाऱ्या 30 वर्षीय विवाहित महिलेचा फोटो व्हायरल; अध्यक्षानेच केलं धक्कादायक कृत्य
30 वर्षीय महिला पतीपासून विभक्त राहते. स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी शोधत…
Read Moreपुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे! टोळक्यांनी सीसीटीव्ही फोडले, हातात मोठी शस्त्रे घेत मुक्त संचार; दहशतीने नागरिक हैराण
पुण्यातली गुन्हेगारी सध्या नागरिकांसाठी नाहक त्रास देणारी ठरत आहे. आता…
Read Moreमहाराष्ट्रात गोल्ड रॅकेट उद्धवस्त! सोनं वितळवून…; 11.88 किलो Gold जप्त; दुबई, कोल्हापूर, सांगलीत…
महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच डीआरआयने 15 कोटी रुपयांचे सोने तस्करी…
Read Moreचिमुरडी शेकोटीजवळ खेळत असताना बिबट्याची झडप, तिला उचलून नेलं…;शिरुरपाठोपाठ अहिल्यानगरमध्ये बिबट्याची दहशत
दिवसेंदिवस शिरुरपाठोपाठ अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची दहशत वाढत आहे. अहिल्यानगरचा जवळच…
Read Moreभारतातील पहिले भूमिगत सबमर्सिबल सबस्टेशन परळमध्ये, तुम्हाला कसा होणार फायदा?
टाटा पॉवरने मुंबईच्या परळमध्ये देशातील सर्वात अनोखे भूमिगत सबस्टेशन सुरू…
Read Moreऑपरेशन सिंदूरनंतर ‘ते’ सर्व विद्यार्थी तपास यंत्रणांच्या रडारवर
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ऑपरेशन…
Read Moreहे तर माझ्या नावाचं अकाउंट’; महिलेच्या फोटोंना AI च्या मदतीने… रायगडमधील धक्कादायक घटना
रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील एका गावात, अज्ञात आरोपीने दि. १६…
Read Moreमंगळवारची घटना नुकत्याच घडलेल्या घटनेत मंगळवारी विरार एसी लोकलमध्ये एका प्रवाशाला बनावट तिकीटासह पकडण्यात आले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास नायगाव स्टेशनवर टीसी तिकिटांची तपासणी करत असताना एका व्यक्तीने यूटीएस अॅपवर घेतलेले तिकीट दाखवले. सुरुवातीला अधिकाऱ्याला ते तिकीट खरे वाटले, मात्र नंतर क्यूआर कोडमध्ये काही त्रुटी दिसून आल्या. वेरीफिकेशन डिव्हाइसवर तपासणी केली असता ते तिकीट रेल्वेच्या प्रणालीमध्ये अस्तित्वातच नसल्याचे स्पष्ट झाले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रवाशाने जुन्या तिकीटाचा स्क्रीनशॉट घेऊन त्यावर तारीख बदलली होती. त्याच्यावर तत्काळ गुन्हा नोंदवण्यात आला असून, वसई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासोबतच त्याच्याकडून दंडही वसूल करण्यात आला आहे.
मुंबई लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणारे टीसीपासून वाचण्यासाठी नेहमीच काही ना…
Read Moreनवी मुंबई विमानतळ उड्डाणांसाठी सज्ज! तिकीट नोंदणी लवकरच होणार सुरू; पाहा कधीपासून आणि कोणत्या विमानसेवा असतील उपलब्ध
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रत्यक्ष उड्डाणासाठी तिकिट नोंदणीची प्रक्रिया लवकरच…
Read Moreराज्यात थंडीची लाट! मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पारा घसरला; पुढील काही दिवस कशी असणार स्थिती?
राज्यात थंडीचा कडाका आणखी तीन ते चार दिवस कायम राहणार…
Read Moreमला घोडे लावा, पण माझ्या मुलीच्या कपड्यावर कमेंट्स? व्यथित इंदोरीकर महाराजांचा कीर्तन सोडण्याचा निर्णय, आता मी कंटाळलो…
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी…
Read Moreही डाकीण, जादूटोणा करते, म्हणूनच… महिलेला भयंकर पद्धतीने संपवलं, नंदुरबार हादरलं
धडगाव तालुक्यातील मोडलगाव गुंबालहोजळ्या पाडा येथे डाकीण असल्याचा संशयावरुन एका…
Read Moreलग्नमंडपात नवरदेवावर चाकू हल्ला, बायको स्टेजवर बेशुद्ध! 1 किलोमीटरपर्यंत ड्रोन कॅमेराने पाठलाग
अमरावतीमध्ये एक थरारक घटनाक्रम घडला असून आश्चर्याची बाब म्हणजे हल्लेखोर…
Read Moreतो मला दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगत होता; IAS पत्नीच्या आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
प्रशासकीय कामासाठी आयएएस अधिकाऱ्यांची नेहमी चर्चा होत असते. मात्र राजस्थानमध्ये…
Read Moreदहशतवादी उमरचा फोन 31 ऑक्टोबरपासून बंद, मग लाल किल्ल्यावर स्फोटके नेली कशी?
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटामुळं संपूर्ण देश हादरला आहे….
Read Moreमहाराष्ट्र गारठला! तापमान घसरल्याने राज्यभर हुडहुडी, सर्वाधिक थंडी कोणत्या जिल्ह्यामध्ये?
राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून तापमानात सातत्याने…
Read Moreमुंबईतील ‘या’ विभागात तब्बल 22 तास पाणीपुरवठा राहणार बंद
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. दोन दिवसांत मुंबईकरांना पाणीबाणी…
Read Moreराज्यात कुठं पडलीये कडाक्याची थंडी? हिवाळ्याची भक्कम पकड असतानाही कुठे असेल पावसाची हजेरी?
नोव्हेंबर महिन्यामध्ये अखेर महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये हिवाळ्यानं जोर धरल्याचं…
Read Moreकोटानिहाय जशा जागा रिक्त होतात, त्या पद्धतीने या जागा भरल्या जातात. सध्या ‘एमपीएससी’तून भरती होणाऱ्या उपजिल्हाधिकारी पदाच्या ५८ जागा रिक्त आहेत. पण, राज्य सरकारकडून योग्य वेळेत ‘एमपीएससी’कडे त्याबाबतची मागणी नोंदवली गेली नसल्यामुळे ही भरती इतक्यात होणे शक्य नाही. दुसरीकडे तहसीलदार पदावरील व्यक्तीला बढती देऊन उपजिल्हाधिकारी करण्यासाठी सेवा ज्येष्ठता यादी अंतिम करावी लागते. शिवाय या कोट्यातील जागाही रिक्त असाव्या लागतात. सध्या या कोट्यातील जागा रिक्त नाहीत. त्यानंतरही १५० तहसीलदारांना पदोन्नतीने उपजिल्हाधिकारी करण्यात येणार आहे. हेही वाचा वादग्रस्त उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे पाय खोलात! ट्रकचालकाकडून ५० हजार… विद्यार्थ्यांचा विरोध का? स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी एमपीएससीच्या माध्यमातून तहसीलदार उपजिल्हाधिकारी अशा विविध पदावर नोकरी मिळवण्याची अपेक्षा करतात. मात्र उपजिल्हाधिकारी पदे ही पदोन्नतीने भरली गेल्यास भविष्यात या पदांसाठीचे मागणी पत्र एमपीएससी कडे येणार नाही. त्यामुळे एमपीएससीच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. शिवाय उमेदवारांना थेट उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती मिळण्याची शक्यता ही कमी होणार आहे. त्यामुळे यासाठी विरोध होत आहे.
राज्यात स्थानीक स्वराज्य संस्थांचे निवडणूक होऊ घातलेले आहेत. यासाठी अनेक…
Read More1 कोटी नाही 7 कोटी पाहिजेत… पुण्याच्या पुरंदर विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनी एका एकरसाठी मागितला 5 पट मोबदला
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात मोठे विमानतळ पुण्यात बनत आहे. पुण्यातील…
Read Moreवनरक्षकाच्या अंगावर चढला आणि… कोल्हापूरच्या नागरी वस्तीतला बिबट्याचा थरार
कोल्हापूरच्या नागरीवस्तीत बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय. बागकाम करणा-या एका नागरिकावर…
Read More