मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१५ रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी, २७ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर ४ जूनला दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना कॉलेजांत गुणपत्रिका मिळणार आहेत. यंदा नऊ विभागीय मंडळातून १३ लाख ३९ हजार ९९ विद्यार्थी बसले आहेत.
या वेबसाइटवर पाहा निकाल
www.mahresult.nic.in
www.maharashtraeducation.com
www.hscresult.mkcl.org
www.rediff.com/exam