पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा निकाल

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा निकाल

पुद्दूचेरीमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तमिळनाडूत जयललिता यांनी ७८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये टीएमसीने १८१ जागांवर आघाडी घेतली.

केरळममध्ये एलडीएफने ७५ जागांवर आघाडी घेतली तर आसाममध्ये भाजपाने ४१ जागांवर आघाडी घेतली.

पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत.  आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पद्दुचेरीमध्ये १६ मे रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *