पुनर्वसनाच्या नावाखाली नरकयातना; पाणीटंचाई, गळती, बंद लिफ्ट, घाणीचे साम्राज्य

पुनर्वसनाच्या नावाखाली महापालिकेने तात्पुरती सोय म्हणून पोखरण २ परिसरातील अ‍ॅक्मे रेंटल या इमारतीमधील ५०६ सदनिकांमध्ये दोन हजार लोकांचे स्थलांतर केले. मात्र, गेल्या चार वर्षांपासून पालिकेने त्यांना हक्काची घरे दिलेली नसून इमारतींमधील अनेक असुविधांमुळे येथील लोक नरकयातना भोगत आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये आलेल्या घरांतील लोकांना एका वर्षात सदनिका देण्याचे आश्वासन देऊन चार वर्षे लोटली तरी महापालिकेला जाग आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *