बेंगळुरुनजीक अपघातात खामगावचे सात ठार

बेंगळुरू येथील वेल्लमा शहरानजीक झालेल्या कार अपघातात खामगाव येथील सात जण ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.

खामगाव येथील मूळचे रहिवासी असलेले मिलिंद नारायण देशमुख हे भुसावळ येथे रेल्वे सुरक्षा दलात हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांचा लहान भाऊ राजेश देशमुख हा अनंतनागमध्ये केवळ २.८१ टक्के मतदानाची नोंद झाली. काश्मिरच्या इतिहासातील हे सर्वात कमी मतदान आहे. यावेळी काश्मीरच्या अनेक गावांमध्ये २० लोकांनीही मतदान केलेलं नाही. पुलवामातही मतदानाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्राल सेक्टरमध्ये दहशतवादी बुरहान वाणी याचे गाव आहे. या गावात एकही माणूस मतदान करण्यासाठी घराबाहेर पडला नाही.

२०१६मध्ये बुरहान वाणीचा एन्काउंटर करण्यात आला होता. बुरहान वाणीने सोशल मीडियाचा वापर करून नवीन कश्मीरच्या निर्मितीचा नारा दिला होता. तो काश्मीरमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. भविष्यात तो काश्मीरचे नेतृत्व करेल अशी कुजबुजही सुरू झाली होती. त्याच्या एन्काउंटर नंतर काश्मीरमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला होता. त्याच्या गावातील लोकांच्या मनात सरकारबद्दल आजही प्रचंड राग आहे. यामुळे या गावाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

तर दुसरीकडे पुलवामाचा मास्टरमाइंड अली अहमद दार याच्या गावातील केवळ १५ लोकांनी मतदान केलं आहे. दहशतवादाचा गड मानल्या जाणाऱ्या शोपियाँ जिल्ह्यातही अत्यल्प मतदान झालं आहे. तीन मतदान केंद्रावर दहशतवाद्यांनी हल्लाही केला आहे. यावर्षी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात लडाखमध्ये ६३ टक्के मतदान झालं होतं. तर घाटीतील बारामुल्ला येथे ३५ टक्के मतदान झालं आहे. यावेळी काश्मीरमधील मतदानाचा टक्का पहिल्यांदाच इतका घसरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *