४२ किमी धावली तरीही पाणी देण्यासाठी भारताचं कुणीच नव्हतं- ओपी जैशा

रिओमध्ये मॅरेथॉन शर्यतीदरम्यान भारतीय धावपटूंना पाणी पाजण्यासाठी कुणीही नव्हतं, असं मॅरेथॉन रनर ओ.पी.जैशानं म्हटलं आहे. तर दुसरीकडे ओ.पी.जैशासमोर रिओमध्ये मॅरेथॉन शर्यतीदरम्यान इतर देशांचे अधिकारी त्यांच्या खेळाडूंना, दर २ किलोमीटरवर पाणी, एनर्जी ड्रिंक देत होते.

जैशा ४२ किलोमीटर अंतर धावताना असताना भारताचं कोणीच तिला पाणी देण्यासाठी नव्हतं, असं ओ. पी. जैशाने म्हटलं आहे.

प्रत्येक देशाला त्यांच देशाचे तांत्रिक अधिकारी एनर्जी ड्रिंक किंवा पाणी देऊ शकतात, इतर देशाचे तांत्रिक अधिकाऱ्यांकडून एनर्जी ड्रिंक किंवा पाणी घेता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *