शाळा, एपीएमसी बंद

मराठा मोर्चाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वाशीतील मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधील पाचही बाजार बुधवारी पूर्णपणे बंद ठेवले जाणार आहेत. बाजारातील व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा, मसाला, धान्य बाजारामधील सर्व व्यवहार बंद असणार आहेत. तर मागच्या वेळची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबईमधील महानगरपालिका आणि खासगी शाळाही बंद ठेवल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *