नगरमध्ये बंदला हिंसक वळण

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून काल म्हणजेच सोमवारी (२३जुलै) औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणानं गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन तिसऱ्या दिवशी अधिक तीव्र केलं आहे. आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्र बंदची हाक दिली असली, तरी यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करू नये, अशा सूचना समन्वयकांनी दिल्या आहेत.

कोल्हापूर: कुरुंदवाड इथंही बसवर दगडफेक

कोल्हापूर: वाठार तर्फे वडगाव, घुणकी, चावरे, खोची कडकडीत बंद, हातकणंगलेमध्ये चक्काजाम, पाच बस फोडल्या

पुणे: लक्ष्मी रस्त्यावरील सर्व दुकानं बंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *