अडीच हजारांमध्ये विमान प्रवास, राज्यातल्या या शहरांचा समावेश

महाराष्ट्रातील हवाई मार्गानं एकमेकांपासून १ तासाच्या अंतरावर असणाऱ्या शहरांमध्ये लवकरच विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. यात कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, नाशिक ही शहर मुंबई, पुणे आणि नागपूरशी हवाई सेवेनं जोडली जातील.

केंद्रीय नागरी विमान मंत्री अशोक गजपती राजू यांच्या नेतृत्वात आज केंद्र सरकारची नवी उडान योजना जाहीर करण्यात आली. त्यानुसार अवघ्या अडीच हजार रुपयांमध्ये एक तासाचा हवाई प्रवास करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *