मुख्यमंत्र्याची सर्व मंत्र्यांना तंबी

मंत्र्यांनी आठवड्यातून दोन दिवस पूर्ण वेळ तरी मंत्रालयात उपस्थित रहावे, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सूचना केल्यात.

मंत्रालयात मंत्री बसत नाही अशी गेले अनेक महिने ओरड होत होती. मंत्री फक्त कॅबिनेट बैठकांसाठी मंत्रालयात येतात. त्या दिवशी मंत्रालयात सगळ्यात जास्त गर्दी होते अशी तक्रारही करण्यात आली.

मंत्री नसल्यामुळे लोकांची काम होत नाहीत, इतकचं काय तर,  मुंबई बाहेरून येणा-या लोकांची जास्त गैरसोय होते. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी  या सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *