महापालिका हद्दीत नव्या बांधकामाचे परवाने बंद करण्यात आलेत. शिवाय जिल्ह्यात फार्महाऊसच्या बांधणीलाही परवानगी नाकारण्यात आली आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने हा निर्णय दिला आहे. येथील खत निर्मिती प्रकल्पाच्या दुरवस्थेमुळे शहरवासीयांवर ही परिस्थीती ओढवली आहे.